आता गाय गोठा बांधण्यासाठी शासन देणार एवढे अनुदान ; आतच करा अर्ज
शेतकरी बांधवांनो, एक आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे ‘शरद पवार ग्राम समृद्धी योजना’. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी ७७,१८८ रुपयांपर्यंत मदत (अनुदान) देत आहे. गोठा म्हणजे जनावरांना राहण्यासाठी बांधलेले घर. हा गोठा स्वच्छ आणि सुरक्षित असतो. त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते आणि दूध … Read more